अभिराम माधवला पत्र लिहिताना अण्णांनी बघितलेलं असतं. त्यावरून ते अभिरामवर खूप चिडतात, मात्र त्यानंतर त्याला लगेच घराबाहेर काढ असं नेने वकील सुचवतात. त्याप्रमाणे अण्णा अभिरामला बोर्डिंग मध्ये पाठवायचं म्हणतात.